शरीराचे सगळे अवयव धडधाकट असूनसुद्धा माणुस जेव्हा मनाने खचून जातो,तेव्हा जगातली कोणतीच “सर्जरी” त्याला बरी करू शकत नाही….
डोंगरावर चढणारा झुकुनच चालतो…. पण जेव्हा तो उतरू लागतो,तेव्हा तो ताठपणे उतरतो…. हा निसर्गाचा नियम आहे…. कोणी झुकत असेल तर
संसार हा मातीतल्या घरात असु दया, किंवा सिमेंटच्या घरात तो फक्त समाधानी असला पाहिजे…. 1
ज्या व्यक्तीला सगळ आयत भेटलं आहे, त्याला घमेंड येती, अहंकार,गर्व होतो. पण ज्या व्यक्तीने सगळ शून्यातून उभं केलं. कष्टातून निर्माण
धाडसी माणुस भीत नाही, भिणारा माणुस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय, कोणालाच यश मिळत नाही. कारण ज्यांच्यात हिंमत, त्यालाच
स्वत:च्या कष्टाच्या पैशावर माज करा, दुसऱ्याच्या फुकटच्या पैशावर तर भिकारी पण जीवन जगतो आणि हवा पण करतो…..
ज्यांना आपली चुकच समजत नाही अशा लोकांना कधीच चुकुनही त्यांची चुक दाखवण्याचा प्रयत्न करू नये,कारण ते इतके मुर्ख असतात की,ते
आपण कितीही प्रयत्न केला तरी कोणाचा स्वभाव बदलू शकत नाही, कारण कांद्याला कितीही प्रेमाने कापल तरी तो अश्रूच देत असतो…..
जी लोक दुसऱ्यांना नाव ठेवतात त्यांनी आधी स्वत:कडे बघावे की , आपण किती धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहोत ते बघायचे ….
ही नाती सुद्धा ना कधी कधी, आपणास भरपूर छळतात, गरज नसताना पायाशी लोळतात गरजेवेळी दूर दूर पळतात…..
अशा माणसांबरोबर राहा,जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबदल बोलतात,अशा बरोबर नको की,जे इतर माणसांबद्दल बोलतात….
दिवसातून किमान एक वेळ तरी स्वत:शी बोला, तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमवाल…
माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी, त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानीच होते….
आयुष्यात स्वत:च्या जवळ असलेल्या गोष्टीचा कधीच घमंड करू नका कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो,तेव्हा तो स्वत:च्याच वजनामुळे तळाला जातो…..
Aayushyat swatachaya javal aasalelaya goshatich kadhich ghamand karu naka karan dagad jevha panyat padto,tevha to swatayachach vajana mule talala jato..
अब मेरा सफर खत्म हो गया …
अब मेरा सफर खत्म हो गया … क्युंकी अब मेरी रानी मेरी नाही किसी और की दिवानी हो गई ..! 1
“जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही, पण जे बोलायला लबाड आणि माणसांना गोड गोड बोलून गोल गोल फिरवण्यात
✊✊✊✊✊ हातातले गेले तरी नशिबातले कुणी घेऊ शकत नाही. कारण फुकटचे कधी पुरत नाही आणि कष्टाचे कधी संपत नाही …👍