कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही…
Category: Motivational Shayari
ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते…
कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची
मानवाचा राक्षस होणे ही त्याची हार मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा चांगला माणूस होणे हे त्याचे चांगले
आयुष्यात येणा-या अडचणींपेक्षा मनात असलेल्या भावनांचा गोंधळ मनाला जास्त खच्ची करतो म्हणून मनाचा गोंधळ कसा शांत करता येईल हे बघा
तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा आणि पुढे चालत
जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण कराल कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी जळणारे जास्त निर्माण होतील….
ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते….
समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं, तर ते जहाज
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्ब्यात
समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून त्या किणा-याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत…
आयुष्यात जिंकाल तर असे जिंका कि जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हराल तर असे हरा कि जिंकून कंटाळा आल्याने गंमत
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत
“स्वप्न जिथे साकार होते जीवन तिथेच आकार घेते, जेव्हा स्वप्नातली कल्पना आणि कल्पनेतील स्वप्ने सत्यात उतरतात, तेव्हाच जीवन खऱ्या अर्थाने
आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही…
जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला