Home

  शरीराचे सगळे अवयव धडधाकट असूनसुद्धा माणुस जेव्हा मनाने खचून  जातो,तेव्हा जगातली कोणतीच “सर्जरी” त्याला बरी करू शकत नाही….

कदर नसणाऱ्या लोकांना, आदर दयाचा नाही….!! 

इस दुनिया में एक ही चीज “free” मिलती है …. वो है “tension”जितना चाहो ले लो….

परिस्थिती गरीब असली तरी चालेल.                 पण, विचार भिकारी नसावेत…..

डोंगरावर चढणारा झुकुनच चालतो…. पण जेव्हा तो उतरू लागतो,तेव्हा तो ताठपणे उतरतो…. हा निसर्गाचा नियम आहे…. कोणी झुकत असेल तर

संसार हा मातीतल्या घरात असु दया, किंवा सिमेंटच्या घरात तो फक्त समाधानी असला पाहिजे…. 1

माणस बोलकी असावीत पण डबल ढोलकी नसावीत…..

ज्या व्यक्तीला सगळ आयत भेटलं आहे, त्याला घमेंड येती, अहंकार,गर्व होतो. पण ज्या व्यक्तीने सगळ शून्यातून उभं केलं. कष्टातून निर्माण

धाडसी माणुस भीत नाही, भिणारा माणुस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय, कोणालाच यश मिळत नाही. कारण ज्यांच्यात हिंमत, त्यालाच

उनकी भी क्या इज्जत करना , जिनकी हरकते ही कुत्तो जैसी हो …

स्वत:च्या कष्टाच्या पैशावर माज करा, दुसऱ्याच्या फुकटच्या पैशावर तर भिकारी पण जीवन जगतो आणि हवा पण करतो…..

ज्यांना आपली चुकच समजत नाही अशा लोकांना कधीच चुकुनही त्यांची चुक दाखवण्याचा प्रयत्न करू नये,कारण ते इतके मुर्ख असतात की,ते

                          …..एक कटु सत्य…..

आपण कितीही प्रयत्न केला तरी कोणाचा स्वभाव बदलू शकत नाही, कारण कांद्याला कितीही प्रेमाने कापल तरी तो अश्रूच देत असतो…..

……एक कटू सत्य…… जगातील स्वस्त मजूर म्हणजे               बायको ……. आयुष्यभर तिला या भ्रमात ठेवले

जी लोक दुसऱ्यांना नाव ठेवतात त्यांनी आधी स्वत:कडे बघावे की , आपण किती धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहोत ते बघायचे ….

अभ्यासाचा अभ्यास करा, अपयश येईल कितीदा, तुम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न करा..

जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार….

जिंदगी में अंधेरेपन से कमी मत घबराना, क़्युकि तारे अक्सर अंधेरे में ही चमकते है….

ही नाती सुद्धा ना कधी कधी, आपणास भरपूर छळतात, गरज नसताना पायाशी लोळतात गरजेवेळी दूर दूर पळतात…..

अशा माणसांबरोबर राहा,जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबदल बोलतात,अशा बरोबर नको की,जे इतर माणसांबद्दल बोलतात….

आपण हार मानू नये आणि समस्यांनी स्वत:ला कधीच हरवू देऊ नका… – डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम

दिवसातून किमान एक वेळ तरी स्वत:शी बोला, तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमवाल…

माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी, त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानीच होते….

फक्त एकच पर्याय कधीच नसतो, जगात पर्यायांची कमी नाही, हार मानू नका आणि शिकत राहा….

आयुष्यात स्वत:च्या जवळ असलेल्या गोष्टीचा कधीच घमंड करू नका कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो,तेव्हा तो स्वत:च्याच वजनामुळे तळाला जातो…..

Aayushyat swatachaya javal aasalelaya goshatich kadhich ghamand karu naka karan dagad jevha panyat padto,tevha to swatayachach vajana mule talala jato..

अब  मेरा सफर खत्म हो गया …

अब  मेरा सफर खत्म हो गया क्युंकी अब मेरी रानी   मेरी नाही किसी और की दिवानी हो गई ..!   1

“जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही, पण जे बोलायला लबाड आणि माणसांना गोड गोड बोलून गोल गोल फिरवण्यात

✊✊✊✊✊ हातातले गेले तरी नशिबातले कुणी घेऊ शकत नाही. कारण फुकटचे कधी पुरत नाही आणि कष्टाचे कधी संपत नाही …👍

अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात, ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल…  

माझ्याही मनातली अशीच आहे ही दुनिया, इथे तेलाविना जळतो दिवा आणि वातिविना जळते समई…🤔

द्वेष हा द्वेष केल्याने कमी होत नाही, परंतु एकमेकांना समजुन घेऊन प्रेम केल्याने नक्कीच कमी होतो आणि हेच शाश्वत सत्य

आयुष्याचा जोडीदार हा देखणा असण्यापेक्षा….. समजुन घेणारा, समजुन सांगणारा, काळजी करणारा, नात्याची कदर करणारा आणि जबाबदारी स्वीकारणारा असावा…👫

आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही…

यशस्वी होण्यासाठी  आपल्याला आपल्या चुकांमधुनच  शिकावे लागते….

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र माणसाला दुनियेतील माणसं दाखवतो…

प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला जास्त किंमत देत नसतात…

Ganjun jhijanyapeksha jhijun sampalel kevhahi changal….  

जीवनात मागे बघाल तर ,अनुभव मिळेल. जीवनात पुढे बघाल तर,आशा मिळेल. जीवनात इकडे-तिकडे बघाल तर,सत्य मिळेल. आणि आपल्या स्वतःच्या आत