कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही…
ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते…
कोण आपल्याशी कसे का वागेना आपण चांगलच वागायचं, कारण जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर या वाक्यावर माझा खूप
इतिहास सांगतो की, काल सुख होतं, विज्ञान सांगतो की , उद्या सुख असेल, पण माणुसकी सांगते असेल तर की, जर
व्यक्तिमत्त्व सुंदर नसेल तर दिसायला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर असण्यात आणि सुंदर दिसण्यात खूप मोठा फरक असतो..🤔 – स्वामी
स्वतःएक चांगलं माणूस बना म्हणजे, जगातील एक वाईट माणूस कमी झाल्याची तुम्हाला खात्री असेल…🤔
सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक
एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, आपला आनंद म्हणजे, आपलं वाईट चिंतणाऱ्या लोकांसाठी सर्वात मोठी शिक्षा आहे…🤫👍
जेव्हा आपण कल्पना कराल तेव्हा आपण कदाचित एखाद्या चांगल्या किंमतीची कल्पना करू शकाल….
लोक आपल्याला काय म्हणतात हे महत्वाचे नाही , आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर जग बदलू शकता…
वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात सुख आपल्या हातात नाही पण सुखाने जगणे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे…
!!…वाह रे दुनिया…!! सुन अशी पाहिजे की ती घरातील सगळी कामे करेल आणि स्वतःच्या मुलीला अस घर बघतात की तिला
… Inspring thought… एक बोलल्यावर दुसरा शांतपणे ऐकून घेतो… एक चुकल्यावर दुसरा लगेच ती चुक लगेच सावरून घेतो… एवढी समजदारी
….!! विचारपुष्प!!…. जो इतरांचे वाईट करतो ना, त्याच चुकूनही चांगलं होत नसतं, हा निसर्गाचा नियम आहे…🤗
आपण आपले भविष्य बदलू शकत नाही परंतु, आपल्या सवयी बदलू शकतो आणि नक्कीच आपल्या सवयी आपलं भविष्य बदलेल…📖📖
चांगल्यातल चांगलं शोधा, नदी नाही मिळाली, तर समुद्र शोधा, काच फुटते दगडाने, तुटेल दगड अशी काच शोधा….
जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते, हे रोपटे जमिनीवर नाही, तर आपल्या मनात रुजवावे लागते…
… कितीही वाईट वेळ आली तरी इमानदारी सोडु नका… धन – आलं तरी निती सोडु नका, अधिकार – आला तर
उभ्या आयुष्यात कधीही 🥄 चमचे सोबत ठेऊ नका, कारण…… हेच 🥄 चमचे तुमचे भरलेलं ताट, रिकामं करण्याचं काम करत
कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची
मानवाचा राक्षस होणे ही त्याची हार मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा चांगला माणूस होणे हे त्याचे चांगले
आयुष्यात येणा-या अडचणींपेक्षा मनात असलेल्या भावनांचा गोंधळ मनाला जास्त खच्ची करतो म्हणून मनाचा गोंधळ कसा शांत करता येईल हे बघा