ख़ामोश रात में सितारे नहीं होते उदास आँखों में रंगीन नज़ारे नहीं होते हम कभी ना करते याद आपको अगर
खुशबू बनकर तेरी साँसों में शमा जायेंगे सुकून बनकर हम तेरे दिल में उतर जायेंगे एक बार महसूस तो कीजिए
मेरी दीवानगी की अब कोई हद नहीं तेरी सूरत के सिवा मुझे कुछ याद नहीं तेरी धड़कनों में बसी है
जो कुछ भी मिला है उसी मैं खुश रहते है हम आपके लिए खुदा से तकरार नही करते लेकिन कुछ
मैं खुद नहीं जानता वो कितनी प्यारी हैं जान है हमारी पर जान से भी प्यारी हैं दूरियों के होने
जब भी आईना देखोगे तो मेरी याद आएगी साथ में गुज़री वो मुलाकात याद आएगी पल भर के लिए ये
इस दीवानगी में हम कुछ ऐसा कर जाएंगे मोहब्बत की सारी हदो को पार कर जाएंगे वादा है दिल बनकर
तु कोणाशी पण बोल, पण ज्या दिवशी मी नाही बोलणार त्या दिवशी तु रडशील कारण तुला असे वाटणार की पंजा
कधीतरी मी मरेन आणि तुला सोडुन जाईल पण जिवंतपणी तुमच्या वर इतक प्रेम करेन की मला नेताना देवालाही लाज वाटेल…
आयुष्यभर मला तुझ्या सोबत राहायचंय प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगायचंय हातामध्ये घेऊन हात तुझा आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय…
शरीराच्या सुंदरतेपेक्षाही मन सुंदर असायला हवं अशा सुंदर मनामध्ये माझं प्रेम वसायला हवं.
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच
तु इतक्या प्रेमाने बघावं की नजरेनेही आपोआपच लाजावं तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातलं वाजावं.
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाह पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत
तुझ्यावर असं प्रेम केलंय की माझ्या डोळ्यांना तुला पाहिल्या शिवाय करमत नाही पण एकही रात्र तुझ्या आठवणी शिवाय जात नाही.
प्रेम म्हणजे, समजली तर भावना, केली तर मस्करी, मांडला तर खेळ, ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास, रचला तर संसार
आज डोळ्यांना रडावेसे वाटते आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते इतके प्रेम केलेस तु माझ्यावर की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते…
एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं, म्हणूनच जीवापाड जपावं, असं प्रेम करावं असं प्रेम करावं…
जेव्हा एखादी मुलगी एखाद्या मुलासोबत मनापासुंन Attach होते ना. तेव्हा त्या मुलाला आयुष्यातून काढूंन टाकणं तिच्यासाठी खूप कठीण होऊन जात!..
कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते…
तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं, ते साध्य करून दाखवणं…